जुगलबंदी...३० जाने,२०१८
दर्जा नसलेल्या लोकांकडून राजकारणाचा दर्जा सुधारायची अपेक्ष्या करण्यापेक्षा आता दर्जेदार लोकांनी राजकारणात यावं-खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत.
राजकारण्यांनी राजकणातली तत्व पायाखाली आणि byurocracy डोक्यावर घेतली-भाई सुभाष (बापू) पाटील.
विधायकतेला राजकारणाची जोड नसली की विधायकता वांझ ठरते आणि राजकारणाला विधायकतेची जोड नसली की राजकारण वांझ ठरते-भाई संपतराव पवार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हरवलेल्या संधींचा आक्रोश...