पोस्ट्स

जानेवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
जुगलबंदी...३० जाने,२०१८ दर्जा नसलेल्या लोकांकडून राजकारणाचा दर्जा सुधारायची अपेक्ष्या करण्यापेक्षा आता दर्जेदार लोकांनी राजकारणात यावं-खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत. राजकारण्यांनी राजकणातली तत्व पायाखाली आणि byurocracy डोक्यावर घेतली-भाई सुभाष (बापू) पाटील. विधायकतेला राजकारणाची जोड नसली की विधायकता वांझ ठरते आणि राजकारणाला विधायकतेची जोड नसली की राजकारण वांझ ठरते-भाई संपतराव पवार
Bhai sampatrao pawar was born on June 1, 1942, in the atmosphere of great tradition of varkari samprday and influence of prtisrkar and styshodhak movement.His father Govindrao Pawar was an active participant in the freedom struggle under the leadership of Krantisinh Nana Patil. After independence, they were working in the shetakri kamgar  Party for the betterment of society and nation building. Due to the environment of such surrounding movement , sampatrao pawar  were attracted to social work from childhood. Inspired by the influence of the Russian Revolution and Marxist ideology, it became active in the social work since being students. With the establishment of the state-wide 'purogami vidhyrthi sanghtana', they succeeded in resolving the problems of the students. Many historic movements that have made ameliorative changes in the state's policy by establishing the 'Mukti Sangharsh movement' have been successful. He got a new direction from Mani Bhavan Mumbai, ...
इमेज
सातारा प्रतिसरकरच्या इतिहास जागर दिनाच्या व्याख्यानात जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यानी जलनायक भाई संपतराव पवार यांचा आदर्शवाद अभिमानाने मांडला...
इमेज
दै पुढारी ८ जानेवारी२०१८
इमेज
२०१८ ची पहिली संकल्पपूर्ती..... १ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे पूर्ण.! सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार..!!
इमेज
जेष्ठ पत्रकार शांताराम कुंभार यांच्या सौजन्याने
इमेज
जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेते विलास रकटे यानी क्रांतिस्मृतीवनाला सदिच्छा भेट देऊन मौलिक मार्गदर्शन केले.याप्रसंगी मा पत्रकार शांताराम कुंभार,मा आनंदराव(बापू)पवार,मा बाबुराव (आबा)पवार,कास्कर सर  देवनाना आदी उपस्थित होते.
इमेज
लाख मोलाची शाल.... गरीब या शब्दातली वेदना,दुःख समजायला गरिबीतच जगावं लागतं. गरिबांनी स्वप्न बघावी,ती साकार करताना जळावं ही वाटते तितकी सोपी लढाई नाही.पण काही असामान्य माणसं परिस्थितीच्या उरावर बसून तिची पाठ लावतात. महाराष्ट्र केसरी पै नारायण साळुंखे हा त्यातलाच एक पठया..! तसं बघायला गेलं तर गरीब आणि पैलवान हे दोन विरुद्ध अर्थी शब्द.पण दादांनी या शब्दानाच समानार्थी बनवलं. सबंध आयुष्याची तालीम झाली तरी त्यांनी आखाडा सोडला न्हाय.आता पलूस तालुका कुस्ती संघ स्थापन करून नव्या पोरांना शिकवायचं ठरवलं पण दुर्दैवाने त्यांना कायद्याच्या कटकटीत अडकवल गेलं.माझ्यासारख्या खारीचा हातभार लागला आणि ते निसटले.मी मोबदला घेता घेत नाही म्हणून आज त्यानी पैलवान डाव टाकला.फुल नाही तर  फुलांचा अख्खा दस्ता आणि अंगावर शाल टाकून आभार मानले.! पण मित्रानो मला ती शाल महाराष्ट्र केसरीच्या गदे इतकीच जड वाटली.....
इमेज
घेतला वसा टाकू नये... आम्ही राबनारांच्याच बाजूचे..! माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यलयावर शेतकरी कष्टकरी यांना पेन्शन मिळावी म्हणून आज १जानेवारी २०१८ या मागणीसाठी आयोजित मोर्चात चळवळीचे नेते जलनायक भाई संपतराव पवार यांनी भूमिका मांडली..