पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जलनायक संपतराव पवार यांच्या अनुभवांची कहाणी, पाहा आज रात्री 9 वाजता - PROMO - माझा कट्टा

जलनायक संपतराव पवार यांच्या अनुभवांची कहाणी, पाहा आज रात्री 9 वाजता - PROMO - माझा कट्टा
इमेज
#तरुण_भारत_संपादकीय #संकटराव_आणि_संपतराव ★★★★★★★★★★★★★★★★★ http://www.tarunbharat.com/news/609590 सांगली जिल्हय़ातील पाणी चळवळीचे एक जुने जाणते नेते संपतराव पवार यांच्या ‘मी लोकांचा सांगाती’ या आत्मवृत्ताचे प्रकाशन रविवारी झाले. संपतरावांनी जिद्दीने साकारलेल्या देशातील क्रांतिकारकांच्या एकमेव स्मृतीवनात, बलवडी ता. खानापूर येथे ते पार पडले. दुष्काळ, नापिकी, पाण्याची कमतरता, वाहून जाणाऱया पाण्याचा प्रश्न अशा समस्यांवर शाश्वत उपायाची उदाहरणे समाजासमोर ठेवणारे संपतराव प्रथमच पुस्तकाच्या रूपाने व्यक्त झाले. श्रावणसरींच्या साक्षीने हा समारंभ होत असताना वैचारिक श्रावणाचाही हा मोसम असल्याचे जाणवत होते. या काळात सर्वत्र चर्चा होती ती साधकांच्या घरात दहशतवादविरोधी पथकाला सापडलेल्या बॉम्बची आणि त्या साखळीतच एका पाठोपाठ एक एक हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते सापडत असल्याची. विशिष्ट घडामोडींमुळे देशासमोर संकट उभे आहे असे सतत सांगत युवकांना भरकटवणारे संकटराव एकीकडे आणि शाश्वत विकासाच्या पर्यायांची मालिका उभी करून युवकांना विकासकार्यात गुंतविणारे आणि या मार्गाने चला असा अबोल संदेश देणारे संपतराव...

मी लोकांचा सांगाती

इमेज
आग्रहाचे निमंत्रण......
इमेज
आग्रहाचे अवाहन..... स्वातंत्र्य चळवळीतील ध्येयवाद,राष्ट्र उभारणीच्या प्रखर प्रेरणेची किनार माझ्या आयुष्याला बालपणापासून मिळत गेली.शालेय जीवनात पुरोगामी विध्यार्थी संघटना आणि शे.का.पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जन चळवळीत सक्रीय राहिलो.१९७२ साली विधानसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी अंगावर आली.या निवडणुकीला विध्यार्थी-युवकांनी उठावाचे स्वरूप आणले.मोठ्या विश्वासाने साथ दिली.तो विश्वास सार्थ ठरावा म्हणून प्रत्येक अडचणीत त्यांच्याबरोबर राहिलो.काही प्रश्न निर्णायक लढवले.काही प्रश्नाबाबत धोरण स्वीकारावे लागले.पन्नास वर्षाहून अधिक काळ सातत्याने झुंजत राहिलो मात्र १९७७ नंतर डावी पुरोगामी,परिवर्तनवादी चळवळ क्षीण क्षीण होत गेली.त्याची कारणे शोधण्याची गरज जाणवू लागली.चळवळ हे माझे एकट्याचे काम नाही.जे काही घडत गेले त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील किमान शंभर हून अधिक शे.का.पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता.चळवळीतील खरीखुरी शक्ती तीच होती.या चळवळीचा वृतांत लोकांपुढे सादर करावा.काय चुकलं ते शोधावं.या उद्धेशाने हा प्रवास प्रकाशित करत आहे. पुस्तकाचे प्रकाशन करताना आज चळवळीतील सर्वांची आठवण ये...
*जाहीर निमंत्रण* इनामीजमीन,घरासाठी जागा,व बजेट या मूद्द्यावर  सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. *शूक्र*दि. २२ व शनि. २३ जून रोजी (स.११ ते ५) दोनदिवसीय निवासी प्रशिक्षण बलवडी (भा) येथे होत आहे* सांगली जिल्ह्यातील वतनी जमीनी  महार व रामोशी),गायरान जमीन,कूळकायदा,देवस्थान जमीन ,मूलाणकी,फॉरेस्ट जमीन किंवा अतिक्रमण जमीनी विषयातील अनूभवी तज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.तरी या प्रशिक्षणासाठी आपण निमंत्रित आहात. संयोजक :अग्रणी सोशल फौंडेशन, विटा *स्थळ- क्रांती स्मृतीवन बलवडी ( भा) ता.:खानापूर जि. सांगली* ( विटा - कूंडल रोड)* संपर्क: *सूनीलभाऊ लोंढे* कार्यशाळा समन्वयक, :८४११८१५६७६
इमेज
इमेज
ऐतिहासिक इस्लामपूर मोर्चात पोलीस गोळीबारात शाहिद झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्फूर्तिदायी स्मारक क्रांतीवनात पूर्णत्वास.....
इमेज
आपल्या भेटीला लवकरच येत आहे......
इमेज
उपेक्षितांचे प्रतिनिधित्व करणारी दलित चळवळ... उद्या विट्यात करीत आहे एका उपेक्षिताचा सत्कार....
इमेज
Battle Against Poverty.... हे आहेत आमच्या दुष्काळ विरोधी युद्धातले 'संताजी-धणाजी..' आणि हा त्यांचा पराक्रम.! दुष्काळी भागात जन्माला आलेल्या लाखो कुटुंबाना निसर्गानं वाऱ्यावर आणि सरकारनं नशिबावर सोडलं ! या गरीब,कष्टकरी कुटुंबांच्या दये पोटी हजारो कोटी रुपये खर्चून इथं पाणी आलं.पण राज्यकर्त्यांनी हे पाणी निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊन एकराला नव्वद लाख लिटर पाणी लागणाऱ्या उसासारख्या पिकाला प्रोत्साहन देऊन सम्राटांना पोसण्यासाठी वापरलं.एका बाजूला भांडवलंदाराला गब्बर आणि गरीबाला भिकारी बनवणारी विकासाची ही नीती आणि दुसऱ्या बाजूला दिव्यांचा झगमगाटातली काँक्रीटच्या जंगलातली माणसं सगळ्यांचाच विकास झाल्याच्या धुंदीत असताना.... याच विकासाचा टेम्भा मिरवणाऱ्या रस्त्यावरच्या वाहनांच्या गर्दीत धनाजी मंडले आणि रघुनाथ मंडले ऊस ओढत होते.परमेश्वराने याना डोंगरावर जन्माला घातलं.वीज,रस्ता नसणाऱ्या दुर्गम ठिकाणी नशिबानं जमीन आणि डोळ्यात तेव्हढंच पाणी दिलं..!! आपल्यासारख्या सहकाऱ्यांनी हाक दिली आणि हे संताजी-धनाजी या गरिबीविरुद्धच्या लढाईत घुसले.डोंगर फोडून काढला.परिस्तिथीवर तुटून पडले.वाट्याला ...
इमेज
बाप(गरिबीविरुद्धची लढाई) संकल्पना......
इमेज
इमेज
दै.पुण्यनगरी दि.१ एप्रिल २०१८...
इमेज
युगांत अभियान..........
इमेज
सांगली विकास प्रतिष्ठाणची आ गळी वेगळी शिवजयंती
इमेज
स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना हृदयनाथ सावंत ,भाई संपतराव पवार,प्रतापराव गुजर यांचे वंशज तहसिलदार विश्वासराव गुजर, प्रा. डाॕ. सुधीर इंगळे, सरपंच महादेव जाधव
इमेज
जुगलबंदी...३० जाने,२०१८ दर्जा नसलेल्या लोकांकडून राजकारणाचा दर्जा सुधारायची अपेक्ष्या करण्यापेक्षा आता दर्जेदार लोकांनी राजकारणात यावं-खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत. राजकारण्यांनी राजकणातली तत्व पायाखाली आणि byurocracy डोक्यावर घेतली-भाई सुभाष (बापू) पाटील. विधायकतेला राजकारणाची जोड नसली की विधायकता वांझ ठरते आणि राजकारणाला विधायकतेची जोड नसली की राजकारण वांझ ठरते-भाई संपतराव पवार
Bhai sampatrao pawar was born on June 1, 1942, in the atmosphere of great tradition of varkari samprday and influence of prtisrkar and styshodhak movement.His father Govindrao Pawar was an active participant in the freedom struggle under the leadership of Krantisinh Nana Patil. After independence, they were working in the shetakri kamgar  Party for the betterment of society and nation building. Due to the environment of such surrounding movement , sampatrao pawar  were attracted to social work from childhood. Inspired by the influence of the Russian Revolution and Marxist ideology, it became active in the social work since being students. With the establishment of the state-wide 'purogami vidhyrthi sanghtana', they succeeded in resolving the problems of the students. Many historic movements that have made ameliorative changes in the state's policy by establishing the 'Mukti Sangharsh movement' have been successful. He got a new direction from Mani Bhavan Mumbai, ...
इमेज
सातारा प्रतिसरकरच्या इतिहास जागर दिनाच्या व्याख्यानात जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यानी जलनायक भाई संपतराव पवार यांचा आदर्शवाद अभिमानाने मांडला...
इमेज
दै पुढारी ८ जानेवारी२०१८
इमेज
२०१८ ची पहिली संकल्पपूर्ती..... १ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे पूर्ण.! सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार..!!
इमेज
जेष्ठ पत्रकार शांताराम कुंभार यांच्या सौजन्याने
इमेज
जेष्ठ मराठी चित्रपट अभिनेते विलास रकटे यानी क्रांतिस्मृतीवनाला सदिच्छा भेट देऊन मौलिक मार्गदर्शन केले.याप्रसंगी मा पत्रकार शांताराम कुंभार,मा आनंदराव(बापू)पवार,मा बाबुराव (आबा)पवार,कास्कर सर  देवनाना आदी उपस्थित होते.
इमेज
लाख मोलाची शाल.... गरीब या शब्दातली वेदना,दुःख समजायला गरिबीतच जगावं लागतं. गरिबांनी स्वप्न बघावी,ती साकार करताना जळावं ही वाटते तितकी सोपी लढाई नाही.पण काही असामान्य माणसं परिस्थितीच्या उरावर बसून तिची पाठ लावतात. महाराष्ट्र केसरी पै नारायण साळुंखे हा त्यातलाच एक पठया..! तसं बघायला गेलं तर गरीब आणि पैलवान हे दोन विरुद्ध अर्थी शब्द.पण दादांनी या शब्दानाच समानार्थी बनवलं. सबंध आयुष्याची तालीम झाली तरी त्यांनी आखाडा सोडला न्हाय.आता पलूस तालुका कुस्ती संघ स्थापन करून नव्या पोरांना शिकवायचं ठरवलं पण दुर्दैवाने त्यांना कायद्याच्या कटकटीत अडकवल गेलं.माझ्यासारख्या खारीचा हातभार लागला आणि ते निसटले.मी मोबदला घेता घेत नाही म्हणून आज त्यानी पैलवान डाव टाकला.फुल नाही तर  फुलांचा अख्खा दस्ता आणि अंगावर शाल टाकून आभार मानले.! पण मित्रानो मला ती शाल महाराष्ट्र केसरीच्या गदे इतकीच जड वाटली.....
इमेज
घेतला वसा टाकू नये... आम्ही राबनारांच्याच बाजूचे..! माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा तहसील कार्यलयावर शेतकरी कष्टकरी यांना पेन्शन मिळावी म्हणून आज १जानेवारी २०१८ या मागणीसाठी आयोजित मोर्चात चळवळीचे नेते जलनायक भाई संपतराव पवार यांनी भूमिका मांडली..