शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

छावणी मुक्त महाराष्ट्र

छावणी मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू..!
मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या हस्ते उगम फौंडेशन च्या वतीने आज 'छावणी मुक्त महाराष्ट्र' अभियाना चा प्रारंभ कार्यक्रम उत्साहात बलवडी येथे पार पडला. यावेळी मा.डॉ.किरण पराग (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी), मा.डॉ.संजय धकाते (पशुसंवर्धन उपायुक्त) मा.श्री संतोष भोर साहेब प्रांत विटा, मा.श्री ऋषीकेत शेळके तहसीलदार विटा, मा.डॉ.प्रा.गोरखनाथ किर्दत,मा. प्रा अनिल पाटील,मा. श्री विलास चौथाई इत्यादी मान्यवर व बलवडी येथील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
@ क्रांतीवन 20022021

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा