रविवार, २० ऑगस्ट, २०१७

तुम्ही सामना चित्रपट पाहिलाय.?
या चित्रपटात गावच्या राजकारणात मारुती कांबळे चा खून केला जातो.खून केलेला टग्या अख्ख्या गावाला माहिती असतो.पण त्याच्या दबावापुढे सारे हात टेकतात.
विवेकवाद्यांच्या खुनात तशीच काही अवस्था पोलिसांची झाली असावी...!
आणि आपण मात्र श्रीराम लागुसारखे वेड्याप्रमाणे मारुती कांबळे च्या खुनाचे काय झाले म्हणून ओरडणारे..
वेडे ठरवले जात आहोत......!!
--अँड संदेश पवार

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

Jalnayak

Mr sampatrao pawar was selected as national 'JALANAYK' at national water conservation for drought free India held at Vijayapura KARANATAKA 16,17,18 August2017
Adv sandesh pawar