मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

जुगलबंदी...३० जाने,२०१८
दर्जा नसलेल्या लोकांकडून राजकारणाचा दर्जा सुधारायची अपेक्ष्या करण्यापेक्षा आता दर्जेदार लोकांनी राजकारणात यावं-खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत.
राजकारण्यांनी राजकणातली तत्व पायाखाली आणि byurocracy डोक्यावर घेतली-भाई सुभाष (बापू) पाटील.
विधायकतेला राजकारणाची जोड नसली की विधायकता वांझ ठरते आणि राजकारणाला विधायकतेची जोड नसली की राजकारण वांझ ठरते-भाई संपतराव पवार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा